तिसरी नापास, पण आज मात्र पद्मश्री पुरस्काराचे मानकरी
हलधर नाग तिसरीत असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांना शाळा सोडावी लागली. पण, तरी साहित्याची आवड असल्याने त्यांनी एक कविता लिहिली. ही कविता त्यांच्या गावातील एका स्थानिक मासिकात छापून आली. यानंतर त्यांनी आणखी काही कविता लिहिल्या. त्यांच्या कवितांचे कौतुक सुरू झालं आणि त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.
MBA Notes,MPSC,News,Health Treatment at Home,