SHIRTS

Map

Live Chat

Total Pageviews

Thursday, March 31, 2016

तिसरी नापास, पण आज मात्र पद्मश्री पुरस्काराचे मानकरी

तिसरी नापास, पण आज मात्र पद्मश्री पुरस्काराचे मानकरी

तिसरी नापास, पण आज मात्र पद्मश्री पुरस्काराचे मानकरी


मुंबई : तिसरीत असताना शाळा सोडली, गरिबीमुळे शिक्षण सोडावं लागलं... पण, आज मात्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलाय... ही कथा आहे ओदिशातील हलधर नाग यांची... आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्यांचं नावही ऐकलं नसेल. पण, सोमवारी मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारानंतर नाग चर्चेत आलेत.


हलधर नाग तिसरीत असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांना शाळा सोडावी लागली. पण, तरी साहित्याची आवड असल्याने त्यांनी एक कविता लिहिली. ही कविता त्यांच्या गावातील एका स्थानिक मासिकात छापून आली. यानंतर त्यांनी आणखी काही कविता लिहिल्या. त्यांच्या कवितांचे कौतुक सुरू झालं आणि त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.

MBA Notes,MPSC,News,Health Treatment at Home,

Map

About Me